सिका छ ,सीकावा छ, सीके राज घडवा छ,सीको गोरमाटी सिकलो रा, सिक सिक राज पथ चढलो रा,सीके वाळो सिक पर लेल सेवारो रूप रा.---Dr.Chavan Pandit


Headline



Tuesday, November 3, 2009

Celebrate Sevalal maharaj Jayanti..........0n 15 februwari


jai sevalal,Gormati................
15 februvarin sant sevlal maharajer jayanti aarich to se banjara samaj bhalan vajagajati
sevalal bapur jayanti sajra karnu,banjara samaj ek venu banjara samaj ek veshivay apne samajen nyay maleni .......................

.gor chha gor kariya, muyi matin sarjit kariya !.............
. satguru sevalal taro bol kharo kariya!! .......





Regards,

Anil Rathod.

Friday, October 30, 2009

कन्ना आपळ समाजेर विचार करिए गोरमाटी



मळगो हमेन भाग्य बोलुचु गोरमाटी
धर्म, पंथ, जात एक जानच गोरमाटी
सारी जगेमायी याडी मानच गोरमाटी

हमार मनेमनेमायि दंग छ गोरमाटी
हमार रगेरगेमायी रंगरोच गोरमाटी
हमार दलेदलेमायी धडकरोच गोरमाटी

हमार नसेनसेमायि नाचरोच गोरमाटी
हमार छोरि-छोराम रमरोच गोरमाटी
हमार घरे-घरेमायी बढरोच गोरमाटी

हमार कुळे-कुळेमायी नान्दरोच गोरमाटी
येतेर फूले-फुलेमायी हासरोच गोरमाटी
येतेर अकाशेमायी गर्जरोच गोरमाटी

येतेर दिशा-दिशामायी फररोच गोरमाटी
येतेर गटला-गटलामायी रेरोच गोरमाटी
येतेर बने-बनेमायी भट्क्रोच गोरमाटी

येतेर नभेमाई बरसरोच गोरमाटी
येतेर खेतेमायी डुलरोच गोरमाटी
येतेर नंदिमायी बहरोच गोरमाटी

येतेर चरे-चरेमायी रेरोच गोरमाटी
आपळे घरेमायी हाल सोसरोच गोरमाटी
इ कतरा गेम देकरोच गोरमाटी...............






कन्ना आपळ समाजेर विचार करिए गोरमाटी


.........................एक गोरमाटी

Monday, October 26, 2009

कंधार तालुक्‍यातील तांडावासीयांचा मतदानावर बहिष्कार


सकाळ वृत्तसेवा
कंधार - देश स्वतंत्र होऊन साठ वर्षे उलटून गेली; परंतु अद्याप बंजारा समाजाच्या समस्या आहेत तशाच आहेत. आधारभूत सुविधांपासून ते वंचित आहेत. रस्ते, पाणी आणि आरोग्याचा प्रश्‍न आजही त्यांना भेडसावत आहे. या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी कंधार तालुक्‍यातील तांडावासीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे निवेदन पाच तांड्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. 
निवेदनात म्हटले आहे, की तालुक्‍यातील ढाकूतांडा, रामातांडा, रोहिदासतांडा, गणातांडा व हिरामण तांडा येथील ग्रामस्थांना चालण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही. पाण्याची व्यवस्था नसल्याने माणसांसह जनावरांचे हाल होत आहेत. आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे जीवन नरक बनले आहे. स्वातंत्र्याची साठी उलटल्यानंतरही बंजारा समाज हलाखीचे जीवन जगत आहे. सध्या पंधराव्या लोकसभेची निवडणूक होत आहे. यापूर्वी 14 खासदार झाले; परंतु एकही तांड्याकडे फिरकला नाही. हे बंजारा समाजाचे दुर्दैव आहे. साठ वर्षांत प्रश्‍न सुटले नसतील तर मतदान करावे कशाला, असा प्रश्‍नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
वीज, रस्ते, पाणी आणि निवाऱ्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल ना प्रशासनाने घेतली ना लोकप्रतिनिधींनी घेतली. दिवसामागून दिवस जात आहेत. महिने, वर्ष उलटत आहेत. बंजारा समाजाच्या समस्याही वाढल्या आहेत. नरक यातनांची मालिका बंजारा बांधव सहन करत आहेत. या सर्वांचा निषेध म्हणून ढाकूतांडा, रामातांडा, रोहिदास तांडा, गणातांडा, हिरामण तांडा येथील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे पुढे म्हटले आहे. निवेदनात असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

"चक्रधर चक्रधर गाता जाए बंजारा "



पारंपरिक गीते, नृत्यावर धरला फेर!


सकाळ वृत्तसेवा
पुसद (जि. यवतमाळ) - निसर्गाशी सख्य असलेल्या बंजारा महिला व तरुणींचा श्रावणातील 'तीज उत्सव' नृत्यांच्या फेरासंगे, पारंपरिक गीतांच्या सुरासंगे रविवारी (ता. 16) उत्साहात साजरा झाला. आनंदाचे उधाण आणणाऱ्या या उत्सवात रममाण झालेल्या तांड्यातील बंजारा अविवाहित तरुणींना विसर्जनाच्या वेळी गहिवरून आले. 
श्रावणात नेहमी खळाळून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना प्रवाहाची धार नसल्याने तीज विसर्जन विहिरीत करावे लागले. बंजारा समाजात श्रावणाची भक्ती मोठी. निसर्गावर प्रेम करणारा बंजारा समाज विविध सण साजरे करताना आनंदाने फुलून येतो. मुला-मुलींमध्ये चैतन्याची सळसळ वाहते, त्यातच बंजारा समाजातील महिला व मुली तीज उत्सव आनंदाने साजरा करतात. गोपालन करणाऱ्या या समाजाचे दैवत श्रीकृष्ण असून त्याची पूजा श्रद्धेने केली जाते.
'तूरे नायका का बे ठोची
नानकीसी झुपडी'
श्रावणात तांड्यातील तरुणी एकत्र जमतात आणि नायकाला तीज पेरण्याची परवानगी मागतात. तांड्यातील नायकाच्या घरी सामूहिकरीत्या टोपल्यांमध्ये गहू पाण्याने भिजवतात. बंजारा महिला छोट्या दुरड्या घेऊन नायकाच्या घरी येतात. तेव्हा नायक प्रत्येकाच्या दुरडीत भिजवलेले गहू टाकतो. हा गहू मुग्यांच्या वारुळातून तरुणींनी आणलेल्या दुरडीतील मातीत टोबतात. त्याआधी बोरीच्या झाडाची पूजा करतात. याला "बोरडी झुबकने' असे म्हणतात. यावेळी महिला व तरुणी 
'हरो हरो जवारा
ये गेहुला डेडरिया
तोन कुणे पेरायो ये 
गेहुला डेडरिया
मन बापू पेरायो'
असे म्हणत अंगणात फेर धरतात व दुरडीतील गव्हाला पाणी घालतात. हा नित्यक्रम दररोज संध्याकाळी दहा दिवस सुरू असतो. नृत्य, गाणी आणि पावसाच्या सरी यांच्यासोबत श्रावणाची खरी मजा तांड्यातील तरुणी लुटतात. तीजच्या विसर्जनाच्या आधी गणगौरची स्थापना करण्यात येते. यात श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मातीच्या मूर्तीची पूजाअर्चा करण्यात येते. या मूर्तीसमोर तांड्यातील सर्व गव्हाच्या दुरड्या ठेवण्यात येतात. हा डंबोळीचा दिवस असून त्या दिवशी प्रसाद वाटण्यात येतो. रात्रीला गावातील अविवाहित तरुणाच्या हातात देवाचा दोना (द्रोणात पेरलेला गहू) देऊन तरुणीच्या घोळक्‍यात त्याला उभे करण्यात येते. यावेळी तरुणी त्याची स्तुती करतात, त्याच्याभोवती 
तोन गामेरो नायक 
करुरे वीर दोना देदर
तोन गामेरो पटल्या 
करूरे वीर दोना देदर
असे म्हणत द्रोणाची मागणी करतात. तरुण द्रोण देण्यास नकार देतो. तसा त्याच्या भोवती तरुणींचा फेर वाढतो, झडप टाकून द्रोण हिसकावण्याचाही प्रयत्न होतो. अखेर निश्‍चय करून तीन-चार तरुणी द्रोण हस्तगत करतातच. यातील आनंद तरुणींच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो.
मात्र, समारोपाच्या अर्थात विसर्जनाच्या दिवशी शृंगार केलेल्या तरुणींच्या चेहऱ्यांवर तिजेला निरोप देताना वियोगाचे भाव अभावितपणे उमटतात. विसर्जनाला सकाळ ते संध्याकाळपर्यंत श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तिजेच्या दुरड्या ठेवून स्त्रिया आणि तरुणी देवांची गाणी गातात. 
हुँ बाई ये... केरी मंडीचये पाल
हुँ बाई ये... सेवालाललेरी मंडीचये पाल
हुँ बाई ये... पालेम बेठो सेवालाल
हुँ बाई ये... केरो हुबो धोळी धन
या गाण्यावर, डफडीच्या तालावर स्त्रिया व तरुणींचा नृत्याचा फेर रंगात येतो. अखेर टोपलीतील तीज तोडतात व तांड्यातील नायक, कारभारी व असामी यांच्या केसामध्ये तुऱ्यासारखा खोवतात आणि ओसाबोक्‍सी रडू लागतात व स्वत:च्या वेणीत तीज गुंफून घेतात. 
'मारी हुसे मंडेरी तीज
घडी एक रमले दो
मारो बापू पेरायो तीज
घडी एक रमले दो'
असे म्हणत तीज विसर्जित करण्यात येते.
'किमेती आयो वैरी
खाळीयाये सातणून ले चालो' 
अर्थात तीज विसर्जित करावयाच्या नाल्याला उद्देशून म्हटलेले हे गीत यंदा मात्र नाला पाण्याविना कोरडा असल्याने विसर्जन विहिरीत करावे लागले. पुसद शहरात जगदंबा देवी संस्थान परिसरात बंजारा महिला व तरुणींनी तीज उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला. या उत्सवाचे विसर्जन हिंदी साहित्यिक अनिता नाईक यांच्या उपस्थितीत झाले.

बंजारा समाजावर कॉंग्रेसकडून अन्याय - मखराम पवार


सकाळ वृत्तसेवा
अकोला - राज्यात 80 लाखांवर संख्या असलेल्या बंजारा समाजावर कॉंग्रेसकडून सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान न करण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बंजारा समाजाचे नेते तथा माजी मंत्री मखराम पवार यांनी दिली.
आज (ता. सहा) बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव परभणी कृषी विद्यापीठास देण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. सन 1962 पासून बंजारा समाजाला मिळत असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या सवलती राज्य शासनाने बंद केल्या. राज्य शासनाने अनेक सवलती बंद करून समाजासाठी शिक्षण व नोकरीचे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावेळी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही बंजारा समाजाला कॉंग्रेसने एकाही मतदारसंघात उमेदवारी दिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. 
वारंवार होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंजारा समाज संघटित झाला असून, नांदेड व औरंगाबाद येथे समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेसला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. 
यावेळी विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, भाजपने एका मतदारसंघात बंजारा व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. याबाबतही नाराजी आहेच. पण, नेहमी कॉंग्रेससोबत असलेल्या समाजाला डावलण्यात आल्याने कॉंग्रेसवर समाजाचा रोष अधिक आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष गणपत राठोड, उल्हास जाधव आदी उपस्थित होते

'बंजारा महासंग्राम'ची नवी दिल्लीत स्थापना


सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली - प्रलंबित मागण्यांसंदर्भात लढण्यासाठी बंजारा समाजाने राष्ट्रीय पातळीवर "अखिल भारतीय बंजारा महासंग्राम संघटन' नावाची संस्था स्थापन केली आहे. 
दिल्लीत आज झालेल्या एका बैठकीत संघटनेची स्थापना झाली. अध्यक्षपदी आंध्र प्रदेशातील माजी मंत्री व केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष रवींद्र नाईक धारावत यांची, तर कार्याध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुधाकर मुडे यांची निवड करण्यात आली. संघटनेची उर्वरित कार्यकारिणी अशी ः उपाध्यक्ष- रवी राठोड (तमिळनाडू), मुख्य सचिव- अमरसिंह नाईक (उत्तराखंड), संतोष नाईक राठोड (उत्तर प्रदेश), खजिनदार- नरेंद्र नाईक मेघावत

आदिवासी, पिछड़ा और दलित समाज का गणेश नाईक को समर्थन


नवी मुंबई, ८ अक्टूबर। नवी मुंबई में बेलापुर विधानसभा से राकांपा-कांग्रेस आरपीआई प्रत्याशी संदीप नाईक को आदिवासी भटके विमुक्त, वपिछड़ा वर्ग समाज ने समर्थन दिया है। इससे गणेश नाईक और संदीप नाईक को प्रचार में हर वर्ग का जोरदार समर्थन मिल रहा है। हालांकि भारतीय आदिवासी भटके-विमुक्त यूथ फं्रंट और महाराष्ट्र गोधली समाज संगठन  ने कांग्रेस-राकांपा, आरपीआई आघाड़ी को राज्य व्यापी समर्थन देने की घोषणा की है। फ्रंट के महासचिव तोतारम जाधव और अन्य वरिष्ठ नेताओं ने उक्त निर्णय लिया है।  इन दोनों संगठनों के नवी मुंबई जिलाध्यक्ष बैजनाथ माने पालक मंत्री गणेश नाईक से मिले और उन्हें समर्थन पत्र दिये ।  इस अवसर पर महात्मा फुले नगर रहिवासी संघ के उपाध्यक्ष सुरेश जाधव, भटके विमुक्त संगठन के ठाणे जिलाध्यक्ष विलास कोकाटे, भारतीय बंजारा समाज सेवा संघ के पदाधिकारी हिरामन राठौड़ आदि उपस्थित थे। माने ने कहा कि पालक मंत्री गणेश नाईक हर वर्ग के लिए सक्रिय हैं, इसलिए उन्हें और उनके बेटे संदीप नाईक को समर्थन करने का निर्णय लिया गया है। गणेश नाईक कोपरखैरणे की महात्मा फुले नगर झोपड़पट्टी के लोगों को पुनर्वसन करवाने की लड़ाई लड़ रहे हैं। इसलिए गोंधली, डवरी, धनगर ,बंजारा, गोसावी, जोशी, नाथ, जोगी, कुडबुडके, सरोदे, नंदीवाले आदि समाज गणेश नाईक व संदीप नाईक के साथ है। इस दरम्यान कुछ संगठनों ने गणेश नाईक के समक्ष कुछ मांगे रखी है, जिन्हें पूरा करने का आश्वासन पालक मंत्री  ने दिया है।



Sunday, October 25, 2009

बनियागीरी और बंजारापन




किसी ज़माने में क्रय-विक्रय के काम में लगा एक आत्मनिर्भर समुदाय आज बंजारा कहलाता है और खानाबदोश विमुक्त जाति का दर्जा पाकर सरकारी रहमोकरम की राह देख रहा है।
त्तर वैदिक काल में पणि (फिनीशियन) आर्यावर्त में व्यापार करते थे। उनके बड़े-बड़े पोत चलते थे। वे ब्याजभोजी थे। आज का'बनिया' शब्द वणिक का अपभ्रंश ज़रूर है मगर इसके जन्मसूत्र पणि में ही छुपे हुए हैं। दास बनाने वाले ब्याजभोजियों के प्रति आर्यों की घृणा स्वाभाविक थी। आर्य कृषि करते थे, औरपणियों का प्रधान व्यवसाय व्यापार और लेन-देन था।

त्तर वैदिककाल के उल्लेखों में पण, पण्य, पणिजैसे शब्द आए हैं। पण या पण्य का अर्थ हुआ वस्तु, सामग्री, सम्पत्ति। बाद में पण का प्रयोग मुद्रा के रूप में भी हुआ। पणि से तात्पर्य व्यापारी समाज के लिए भी था। पणि उस दौर के महान व्यापारिक बुद्धिवाले लोग थे। पणियों की रिश्तेदारी आज के बनिया शब्द से है।पणिक या फणिक शब्द से ही वणिक भी जन्मा है। आर्यों ने पणियों का उल्लेख अलग अलग संदर्भों में किया है मगर हर बार उनके व्यापार पटु होने का संकेत ज़रूर मिलता है। वैदिक साहित्य में पणियों को पशु चोर बताया गया है। गौरतलब है कि आर्य पशुपालक समाज के थे जहां पशु ही सम्पत्ति थे। सामान्य व्यापारी जिस तरह तोलने में गड़बड़ी कर लाभ कमाना चाहता है, संभव है प्राचीनकाल में वस्तु-विनिमय के दौरान पणियों द्वारा आर्यजनों से पशुओं की ऐसी ही ठगी सामान्य बात रही हो। इसीलिए वैदिक संदर्भों में पणियों को पशु चोर बताया गया हो। कृषि-संस्कृति से जुड़े आर्यों को पणियों का वाणिज्यजीवी होना, ब्याज की धन राशि लेना और लाभ कमाना निम्नकर्म लगता था और वे उन्हें अपने से हेय समझते थे।

हिन्दी में व्यापार के लिए वाणिज्य शब्द भी प्रचलित है। वाणिज्य की व्युत्पत्ति भी पण् से ही मानी जाती है। यह बना है वणिज् से जिसका अर्थ है सौदागर, व्यापारी अथवा तुलाराशि। गौरतलब है कि व्यापारी हर काम तौल कर ही करता है। वणिज शब्द की व्युत्पत्ति आप्टे कोश के मुताबिक पण+इजी से हुई है। इससे ही बना है वाणिज्य औरवणिक जो कारोबारी, व्यापारी अथवा वैश्य समुदाय के लिए खूब इस्तेमाल होता है। पणिक की वणिक से साम्यता पर गौर करें। बोलचाल की हिन्दी में वणिक के लिए बनिया शब्द कहीं ज्यादा लोकप्रिय है जो वणिक का ही अपभ्रंश है इसका क्रम कुछ यूं रहा-वणिक>बणिक>बनिअ>बनिया। इससे हिन्दी में कुछ नए शब्द रूप भी सामने आए मसलन वणिकवृत्ति के लिए बनियागीरी या बनियापन। इन शब्दों में मुहावरों की अर्थवत्ता समायी है और सामान्य कारोबारी प्रवृत्ति का संकेत न होकर इसमें ज़रूरत से ज्यादा हिसाब-किताब करना , नापतौल की वृत्ति अथवा कंजूसी भी शामिल है।

यायावरी, डगर-डगर घूमना, आवारगी आदि भावों को प्रकट करने के लिए हिन्दी-उर्दू में बंजारा शब्द है। इसकी रिश्तेदारी भी पण् से है। पण् से बना वाणिज्य अर्थात व्यापार। इस तरह व्यापार करनेवाले के अर्थ में वणिक के अलावा एक नया शब्द और बना वाणिज्यकारक इस शब्द के बंजारा में ढलने का क्रम कुछ यूं रहा -वाणिज्यकारक > वाणिजारक > वाणिजारा > बणिजारा > बंजारा। प्राचीनकाल में इन वाणिज्यकारकों की भूमिका वणिको से भिन्न थी। वणिक श्रेष्ठिवर्ग में आते थे और वाणिज्यकारक मूलत फुटकर या खेरची कारोबारी थे। रिटेलर की तरह। वाणिज्यकारक भी घूम घूम कर लोगों को उनकी ज़रूरतों का सामान उपलब्ध कराते थे। स्वभाव की भटकन को व्यक्त करने के लिए बंजारापन जैसा शब्द हिन्दी को इसी घुमक्कड़ी वृत्ति ने दिया है। यह परंपरा आज भी ग्रामीण क्षेत्रों में फेरीवालों के रूप में प्रचलित है। सामाजिक परिवर्तनों के तहत धीरे धीरे वाणिज्यकारकों की हैसियत में बदलाव आया। क्रय-विक्रय से हटकर उन्होंने कुछ विशिष्ट कुटीर-कर्मों और कलाओं को अपनाया मगर शैली वही रही घुमक्कड़ी की। इस रूप में बंजारा शब्द को जातिसूचक दर्जा मिल गया। ये बंजारे घूम-घूम कर जादूगरी, नट-नटी के तमाशे(नट-बंजारा), जड़ी-बूटी, झाड-फूंक आदि के कामों लग गए। कहीं कहीं रोज़गार की उपलब्धता में कमी के चलते बंजारों का नैतिक पतन भी हुआ। कुल मिलाकर किसी ज़माने में क्रय-विक्रय के काम में लगा एक आत्मनिर्भर समुदाय आज बंजारा कहलाता है और खानाबदोश विमुक्त जाति का दर्जा पाकर सरकारी रहमोकरम की राह देख रहा है।

पणिक से वणिक और बनिया बनते-बनते हिन्दी को कुछ नए शब्द भी मिले जैसे बनियागीरी या बनियापन।
वियोगी हरि संपादित हमारी परंपरा पुस्तक में शौरिराजन द्रविड़ इतिहास के संदर्भ में पणिज समुदाय की दक्षिण भारत मे उपस्थिति का उल्लेख करते हैं और इस संबंध में क्रय-विक्रय, व्यापारिक वस्तु और एक मुद्रा के लिए पणि, पणम, फणम जैसे शब्दों का हवाला भी देते हैं। तमिल में बिक्री की वस्तु को पण्णियम् कहा जाता है। तमिल, मलयालम और मराठी में प्राचीनकाल में वैश्यों को वाणिकर, वणिकर या वाणि कहा जाता था। पणिकर भी इसी क्रम में आता है। इस उपनाम के लोग मराठी, तमिल और मलयालम भाषी भी होते हैं। पणिकर कोपणिक्कर भी लिखा जाता है। प्रख्यात विद्वान डॉ सम्पूर्णानंद पणियों(फिनीशी/प्यूनिक) को पूर्वी भारत का एक जाति समूह बताते हैं जो बाद में पश्चिम के सागर तट से होता हुआ ईरान तक फैल गया। हड़प्पा और सिन्धु घाटी की सभ्यता पर गौर करें तो यह धारणा ज्यादा सटीक लगती है क्योंकि इस सभ्यता का विस्तार सिन्ध के समुद्रतट से लेकर दक्षिण गुजरात के समुद्र तट तक होने के प्रमाण मिले हैं। डॉ भगवतशरण उपाध्याय भी भारतीय संस्कृति के स्रोत पुस्तक में फिनीशियाई लोगों अर्थात फणियों के भारत भूमि पर बसे होने का उल्लेख करते हैं हालांकि वे ये स्पष्ट संकेत नहीं करते कि ये लोग कहां के मूल निवासी थे। आर्य संस्कृति से पश्चिमी जगत को परिचित कराने का श्रेय फिनिशियों को ही दिया जाता है। ये लोग अपने लंबं-चौड़े व्यापारिक कारवां(सार्थवाह) एशियाई देशों से योरप तक ले जाते थे। वाणिज्यकर्म के साथ ही ये लोग विदेशी धरती पर भारतीय संस्कृति के बीज भी अनायास ही छोड़ आते थे।

जो भी हो, पश्चिमी एशिया में और यूरोप के मूमध्यसागरीय क्षेत्र में किसी ज़माने में फिनिशियों (पणियों) की अनेक बस्तियां थीं। कार्थेज उनका केंद्र बन चुका था। यहां के फिनिशियों के लिए प्यूनिक नाम भी प्रचलित रहा है। रोमन साम्राज्य के साथ सदियों तक इन प्यूनिकों का युद्ध चला और अंततः यह समुदाय इतिहास में अपने उद्गम की कई गुत्थियां और अस्तित्व के स्पष्ट संकेत छोड़ते हुए ईसा से एक सदी पहले तक विलीन हो चुका था। इसके बावजूद इन्हें खोजने का काम पुरातत्ववेत्ता आज भी जारी रखे हुए हैं। जीनोग्राफिक तकनीक के जरिये हाल ही में यह पता चला है कि भूमध्यसागरीय क्षेत्र में कई स्थानों पर पर प्राचीन फिनीशियों के कईवंशज विभिन्न समाजों में घुले-मिले हैं। मगर फिनिशियों का भारतीय पणियों से रिश्ता स्थापित करने के लिए इस शोध का दायरा बढ़ाने की ज़रूरत है। फिलहाल तो प्राचीन ग्रंथों के उल्लेख और ऐतिहासिक भाषाविज्ञान के आधार पर देशी-विदेशी विद्वान भारतीय पणियों, प्रकारांतर से फिनिशियों के रिश्ते स्थापित कर ही चुके हैं। इतिहास-पुरातत्व के साथ प्रामाणिकता का द्वन्द्व हमेशा रहा है और इस क्षेत्र में अंतिम सत्य कुछ नहीं होता।

हम बंजारे

हम बंजारे।
हम बंजारे।
युगों-युगों से भटक रहे हैं मारे-मारे।

एक जगह पर रहना नहीं हमारी किस्मत,
एक जगह पर टिकना नहीं हमारी फ़ितरत,
हमको प्यारे खुला आस्माँ चाँद-सितारे।
हम बंजारे।
हम बंजारे।

नफ़रत नहीं किसी के लिए हमारे दिल में,
इज़्ज़त हर मज़हब के लिए हमारे दिल में
सारी दुनिया को हमने अपना माना रे।
हम बंजारे।
हम बंजारे।

रात अमावस की हो या हो पूरनमासी
हलवा-पूरी हो या हो फिर रोटी बासी
हम ने तो हर हाल में है जीना सीखा रे।
हम बंजारे
हम बंजारे

बर्फ़ीला परबत हो या हो तपता मरुथल
बंजर धरती हो या हो हरियाला जंगल
धरती के हर रंग को है हमने जाना रे।
हम बंजारे।
हम बंजारे।

सावन की हो झड़ी या हो पतझड़ का डेरा
लू चलती हो या हो कोहरे भरा सवेरा
हर मौसम से रहता अपना याराना रे।
हम बंजारे
हम बंजारे

कभी-कभी मन में ख़याल आ ही जाता है,
घर न होने का अहसास रुला जाता है,
पता-ठिकाना काश! हमारा भी होता रे।
हम बंजारे।
हम बंजारे।


----राकेश कौशिक

Hand Paintings

Gormati Headline Animator

Bookmark and Share
zwani.com myspace graphic comments Badshah Naik